शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: March 17, 2017 06:07 IST

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून त

आसनगाव : ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेपासून तब्बल १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिवांकडे एक निवेदन दिले आहे.२०१०-११ पासून इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच अन्य किरकोळ खर्च भागवण्यासाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. याअंतर्गत दरवर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु . १०००, पाचवी ते सातवीसाठी रु . १५००, तर आठवी ते दहावीसाठी २००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ३ महिने उलटले, तरी ठाणे जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला गेल्या वर्षातील शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. यामध्ये मुरबाड तालुक्यात पाच हजार ६३०, शहापूर तालुक्यात ९ हजारांहून अधिक तसेच कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या प्रत्येक तालुक्यातील हजारो आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सरकार आदिवासींसाठी दररोज नवनवीन आश्वासने, योजना जाहीर करते. (वार्ताहर)