शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आश्रमशाळेचे आदिवासी विद्यार्थी झोपतात जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:14 IST

आदिवासींमध्ये संताप : आयुक्तांना विचारणार जाब

ठाणे : शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात आहेत. येथील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी बिछानाही नसल्याचे शहापूर तालुक्यातील टेंभा येथील आश्रमशाळेवरून उघड झाले, असे आदिवासी फाउंडेशनचे सचिव गुरूनाथ सहारे यांनी स्पष्ट केले.

टेंभा (वैतरणा) या आश्रमशाळेची दयनीय अवस्था व अस्वच्छतेत येथील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. कोंडवाड्याप्रमाणे या आश्रमशाळेच्या भिंतींना रंगरंगोटीही केलेली नाही. या वसतिगृहात खड्डेही आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बिछाना म्हणून गाद्याही नाहीत. सतरंज्या आणि थंडीपासून बचाव करणाऱ्या रग, चादरींचीही सोय नाही. विद्यार्थी एकमेकांजवळ झोपून थंडीचा बचाव करतानाचे विदारक चित्र या आश्रमशाळेत दिसून आले आहे. या शाळेचे संबंधित अधीक्षक, कर्मचाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांच्या या मनमानीविरोधात आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे सहारे यांनी लोकमतला सांगितले.