शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ठाणे शहरात पाणी तुंबण्यासह झाडांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:33 IST

बारवी वगळता धरणांमध्ये पाऊस कमी  

 ठाणे : जिल्ह्यात सर्वाधिक ठाणे तालुका, शहर परिसरात 164 मिमी पाऊस पडला. शहरात तब्बल 18 ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे ठाणेकरांचे हाल झाले. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त डाँ. विपिन शर्मा व ठाणे पोलिस आयुक्तालयाने नागरिकांना कारण  नसताना घरा बाहेर पडण्यास मनाई केली आहे. शहरांमधील या पावसाचा जोर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र कमी आहे. 

  बारवी धरणात सर्वाधिक 104 मी पाऊस पडला. भातसात अवघा 56 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला. जिल्ह्यात सरासरी अवघा 92.6 मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणेला सर्वाधिक तर कल्याणला 110, भिवंडीला 124, उल्हासनगर 107 आणि अंबरनाथला 91 मिमी पाऊस पडला. या तुलनेत अत्यंत कमी पाऊस मुरबाडला 24 तर शहापूरला 48 मिमी पाऊस पडला. मुंबई ला पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणात अवघा 56 मिमी, आंध्रा धरणात 59, मोडकसागर मध्ये 41, तानसात 76 आणि सर्वात जास्त बारवी धरणात 104 मिमी पाऊस पडला.  

                               घोडबंदर रोडवरील गायमुख गावात पाणी साचले आहे.  ठाणे शहरात आताही पावसाचा जोर अधिक आहे. ठिकठिकाणच्या 18 जागी पाणी तुंबल्यामुळे ठाणेकरांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वागळे ईस्टेटच्या परिसरात किराणा दुकान 9 घरांवर पडून त्यांचे नुकसान झाले. आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या. पातलीपाडा, नौपाडा आदी ठिकाणची 26 झाडे उन्मळून पडली आहेत. पाच झाडे धोकादायक स्थितीत आहेत.