शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सूर्याच्या कालव्यांत झाडाझुडुपांचे साम्राज्य

By admin | Updated: October 28, 2015 23:12 IST

सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे

डहाणू : सूर्या धरणाच्या कालव्यात पावसाळी झाडेझुडुपे वाढल्याने प्रवाहास होत असलेली अडचण लक्षात घेऊन खात्याने ही झुडुपे तोडण्याची गरज आहे. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च होतो. त्यांची अवस्था सुधारावी, ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यांची दखल खात्याने कधीच घेतली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यातील मोठमोठाले खड्डे आजही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, अनेक भागांत हे कालवे उखडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना गळती लागून शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे खात्याने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देऊन त्यांची दुरवस्था थांबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. काही दिवसांपासून या त्यांना सतत कोठे ना कोठे भगदाड पडत आहे. त्यातील अपुऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांवर दुबार पिके घेण्याच्या संधीला मुकण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील भातशेती धोक्यात आली आहे. याशिवाय, त्यात ठिकठिकाणी गाळही साठला आहे. (वार्ताहर)सूर्या प्रकल्पातील कवडास आणि धामणी धरणांचे पाणी शेतीला पुरवण्यासाठी ३० वर्षांपूर्वी डावा आणि उजवा तीर कालवे बांधण्यात आले आहेत. त्यांचे निकृष्ट बांधकाम आणि त्यांच्या देखभाल तसेच दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे कालव्यांना गळती लागून त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याचे प्रमाण वाढल्याने आणि अनेक ठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने येथील शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.