शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

कल्याणमध्ये वाहतुकीची-प्रवाशांची झाली प्रचंड कोंडी

By admin | Updated: December 30, 2016 04:10 IST

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रूळांवरून घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आणि मिळेल त्या वाहनानी-चालत प्रवाशांनी कल्याण स्थानक गाठले. त्यामुळे कल्याण

कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रूळांवरून घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आणि मिळेल त्या वाहनानी-चालत प्रवाशांनी कल्याण स्थानक गाठले. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कल्याणहून मुंबईला गाडी गाड्या माघारी वळवण्यात आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली. त्याचा फटका कल्याण-कसारा रेल्वे मार्गालाही बसला. कल्याणमध्येही अचानकपणे बस, परिवहन सेवा आणि रिक्षांवर ताण पडला. त्यातून परिवहन सेवेने जादा बस सोडूनही खच्चून गर्दी होती. रिक्षांनीही या काळात कल्याण ते अंबरनाथ प्रवासासाठी माणशी १५० ते २०० रुपये उकळल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.कल्याण स्थानकाबाहेर उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा स्टॅण्डवर रिक्षांचा पत्ताच नव्हता. अनेक रिक्षा वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. रिक्षा कमी असल्याने चालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे उकळले. या प्रवाशांच्या लुटीकडे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डोळेझाक केली. रिक्षा स्टॅण्डवर प्रवासी रिक्षांच्या प्रतीक्षेत होते. तेथे भली मोठी रांग लागली होती. त्या तुलनेत अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारले गेले. कल्याण-बदलापूर रोडवरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.