शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

कल्याणमध्ये वाहतुकीची-प्रवाशांची झाली प्रचंड कोंडी

By admin | Updated: December 30, 2016 04:10 IST

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रूळांवरून घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आणि मिळेल त्या वाहनानी-चालत प्रवाशांनी कल्याण स्थानक गाठले. त्यामुळे कल्याण

कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रूळांवरून घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आणि मिळेल त्या वाहनानी-चालत प्रवाशांनी कल्याण स्थानक गाठले. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कल्याणहून मुंबईला गाडी गाड्या माघारी वळवण्यात आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली. त्याचा फटका कल्याण-कसारा रेल्वे मार्गालाही बसला. कल्याणमध्येही अचानकपणे बस, परिवहन सेवा आणि रिक्षांवर ताण पडला. त्यातून परिवहन सेवेने जादा बस सोडूनही खच्चून गर्दी होती. रिक्षांनीही या काळात कल्याण ते अंबरनाथ प्रवासासाठी माणशी १५० ते २०० रुपये उकळल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.कल्याण स्थानकाबाहेर उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा स्टॅण्डवर रिक्षांचा पत्ताच नव्हता. अनेक रिक्षा वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. रिक्षा कमी असल्याने चालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे उकळले. या प्रवाशांच्या लुटीकडे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डोळेझाक केली. रिक्षा स्टॅण्डवर प्रवासी रिक्षांच्या प्रतीक्षेत होते. तेथे भली मोठी रांग लागली होती. त्या तुलनेत अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारले गेले. कल्याण-बदलापूर रोडवरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.