शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:50 IST

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना ओढाताण होत असतानाच आता त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.नेते येतात, अधिकारी येतात, आम्हाला ठिकठिकाणी पिटाळतात. सकाळी ९ पासून मध्यरात्रीपर्यंत काम करूनही महिनाकाठी अवघे पाच हजार रुपये मानधनही आम्हाला वेळेत मिळत नसेल, तर राबराब राबून उपयोग काय, असा सवाल कुटुंबीय आम्हाला करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यासंदर्भात लक्ष घालतील का, असा सवाल हे वॉर्डन करत आहेत.मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर कल्याण-शीळ रस्ता तसेच कल्याण-डोंबिवली शहरांतील अंतर्गत रस्त्यावर कोंडी वाढत आहे. त्यातही ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आम्ही काम करतो. पण, दरवेळेसच आम्हाला मानधनासाठी ताटकळत ठेवले जाते. दुसरीकडे कुठे नोकरी-व्यवसाय करायचा, तर या विचित्र ड्युटीमुळे वेळ मिळत नाही.सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संसार करताना खूपच ओढाताण होते. जूनमध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्या, रक्षाबंधन उत्सव झाला, आता तर गणेशोत्सव तोंडावर आहे. पण, आमची ओंजळच रिकामी असल्याने करायचे तरी काय, असा सवाल त्यांनी डोंबिवली वाहतूक विभागातील अधिकाºयांकडे केला आहे.वाहतूक विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांची बदली झाल्याने नवीन अधिकारी आले आहेत. पण, अजून त्यांना येथील कोंडीचा, त्याच्या निपटाºयाचा अंदाज यायचा आहे. असे असताना आम्ही त्यांना केवळ मानधनासाठी तगादा लावणे, हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.- वाहतूक वॉर्डनना तातडीने आमच्याशी संपर्क साधायला सांगा. गणेशोत्सव त्यांनीही आवर्जून साजरा करावा. त्यांचे मानधन काढले जाईल.- विनीता राणे, महापौर

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका