शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:50 IST

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना ओढाताण होत असतानाच आता त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.नेते येतात, अधिकारी येतात, आम्हाला ठिकठिकाणी पिटाळतात. सकाळी ९ पासून मध्यरात्रीपर्यंत काम करूनही महिनाकाठी अवघे पाच हजार रुपये मानधनही आम्हाला वेळेत मिळत नसेल, तर राबराब राबून उपयोग काय, असा सवाल कुटुंबीय आम्हाला करत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यासंदर्भात लक्ष घालतील का, असा सवाल हे वॉर्डन करत आहेत.मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर कल्याण-शीळ रस्ता तसेच कल्याण-डोंबिवली शहरांतील अंतर्गत रस्त्यावर कोंडी वाढत आहे. त्यातही ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आम्ही काम करतो. पण, दरवेळेसच आम्हाला मानधनासाठी ताटकळत ठेवले जाते. दुसरीकडे कुठे नोकरी-व्यवसाय करायचा, तर या विचित्र ड्युटीमुळे वेळ मिळत नाही.सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संसार करताना खूपच ओढाताण होते. जूनमध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्या, रक्षाबंधन उत्सव झाला, आता तर गणेशोत्सव तोंडावर आहे. पण, आमची ओंजळच रिकामी असल्याने करायचे तरी काय, असा सवाल त्यांनी डोंबिवली वाहतूक विभागातील अधिकाºयांकडे केला आहे.वाहतूक विभागाच्या तत्कालीन अधिकाºयांची बदली झाल्याने नवीन अधिकारी आले आहेत. पण, अजून त्यांना येथील कोंडीचा, त्याच्या निपटाºयाचा अंदाज यायचा आहे. असे असताना आम्ही त्यांना केवळ मानधनासाठी तगादा लावणे, हे आम्हाला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.- वाहतूक वॉर्डनना तातडीने आमच्याशी संपर्क साधायला सांगा. गणेशोत्सव त्यांनीही आवर्जून साजरा करावा. त्यांचे मानधन काढले जाईल.- विनीता राणे, महापौर

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका