शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

वाहतूक पोलिसांची वर्षभरात दीड कोटीची दंडात्मक वसुली, बेशिस्त चालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:59 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे.

महाड - रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख ५४ हजार ४०० रु पये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वाहने चालवणा-या १७५ अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढतोय, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे रस्ते अपघातांंसह वाहतूककोंडी देखील वाढतच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन हे या मागचे प्रमुख कारण असल्याचे वास्तव पुढे आले आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी व वाहतुकीवर नियंत्रण राहावे याकरिता तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग, इतर प्रमुख रस्ते, शहरे या ठिकाणी मोहीम सुरू आहे.वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतातच, परंतु अल्पवयीन मुलांना दुचाकी देणारे बेजबाबदार पालकही मुलांच्या अपघातांना कारणीभूत असतात. अशा पालकांना पोलिसांनी जरब दाखवली आहे. वाहतूक पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात जिल्ह्यातील १७५ अतिउत्साही पालकांवर त्यांच्या मुलांना वाहने चालवण्यास दिल्या प्रकरणी कोर्टाची पायरी चढावी लागली आहे.याशिवाय वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहने हाकताना सिट बेल्ट न बांधणे, हेल्मेट न वापरणे आणि मोबाइलवर बोलणे, वाहनांना गॉगल काचा, सिग्नल तोडणे, धोक्याची ड्रायव्हिंग, अतिवेग, मद्यपान करून गाडी चालवणे, नो पार्किंग व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक अशा विविध प्रकारे वाहतूक नियम मोडणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे.६ हजार २१६ जणांवर कारवाईच्सिट बेल्ट न बांधणाºया ६ हजार २१६ जणांवर कारवाई झाली असून हे प्रमाण सर्वाधिक आहे, तर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक कारवाई केवळ १४ जणांवर झाली आहे. ही संख्या सर्वात कमी असली तर दंडात्मक वसुली सर्वाधिक म्हणजेच २० लाख झालेली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRaigadरायगड