शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

वाहतूक कोंडी झाली कमी: मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस फे-या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:53 IST

अनलॉकच्या दुस-या दिवशी ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. मुंबईत जाणा-या चाकरमान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवाच उपलब्ध नाही. त्यात बससेवाही अपु-या संख्येने आहे. त्यामुळे मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि टीएमटीच्या बस फे-यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्दे वाहतूक शाखेने केले नियोजनटीमटी, बेस्ट आणि एसटीच्या बसेस अपु-याकामावर जाण्यासाठी कर्मचा-यांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि शहापूर भागातून मुंबईतील शासकीय, निमशासकीय किंवा खासगी कार्यालय गाठण्यासाठी कर्मचा-यांची मंगळवारीही मोठी तारांबळ उडाली. वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे दुस-या दिवशी वाहतूक कोंडी फुटली. पण सार्वजनिक उपक्रमातील बसेसची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येत आहे.रेल्वेची उपनगरी सेवा (लोकल) सुरु नसल्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच ठाणे शहरातून आपले मुंबईतील कार्यालय गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आसरा घेतला. मात्र, दुचाकीवर केवळ चालक, मोटारकार आणि रिक्षामध्ये चालकासह तिघांना परवानगी असल्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या मोठया प्रमाणात रस्त्यावर वाढली. तरीही, ९ जून रोजी ठाण्यातून मुुंबईकडे जाणा-या वाहनांचे कोपरी, नौपाडा, ठाणेनगर आणि वागळे इस्टेट या वाहतूक शाखेच्या युनिटने योग्य नियोजन केले. त्यामुळे सकाळी ७ ते ११ या काळात मुंबईकडे जाणा-या वाहनांची गर्दी फारशी झाली नाही. परंतू, मुंबईतील शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचा-यांची दहा टक्के उपस्थिती अनिवार्य असल्यामुळे अत्यावश्यक सेवांसह या कर्मचाºयांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुंबई परिवहन सेवेच्या बेस्ट उपक्रमासह, ठाणे परिवहन सेवा आणि राज्य परिवहन सेवांच्या बस फेºया या कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाणे शहर या भागातून मोठया प्रमाणात वाढविण्यात याव्यात. तरच खासगी वाहनांवरील भार हा काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTrafficवाहतूक कोंडी