शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 00:06 IST

पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कल्याण : शेतकऱ्यांवर पीक विमा कंपन्या अन्याय करत आहेत. पंधरा दिवसांत पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर मुंबईतील संबंधित कार्यालयांना हिसका दाखवण्याची भाषा सत्तेत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ येत आहे, म्हणजे हे सरकार कुठेतरी कमी पडत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रातील दुष्काळ आम्ही संपवू, असे सध्याच्या सरकारने २०१४ मध्ये सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही ठिबक सिंचन, पाझर तलाव यासारख्या योजना राबवण्यात आल्या होत्या. हे सर्व सध्याच्या सरकारने एकत्रित करून त्याला ‘जलयुक्त शिवार’ असे नाव दिले आहे.पन्नास वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने काही केले नाही म्हणून दुष्काळ पडला, असे त्यांचेम्हणणे होते. मग जर आता तुम्ही सगळी कामे केली आहेत, तर महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडला, असा प्रश्नही भुजबळ यांनी सरकारला विचारला.मोदींच्या विजयाबाबत संभ्रमपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत भुजबळ म्हणाले की, हा मोदींचा विजय आहे की, ईव्हीएम मशीनचा, याबाबत आजही संभ्रम आहे. मोदी विजयी झालेत हे खरे. वंचितला सोबत घेण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या पक्षातील नेत्यांना आंबेडकरांसोबत येणाºया निवडणुकीबाबत बोलण्यास सांगितले आहे. आमच्या पक्षातील नेते किंवा पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत बोलतील. त्यातून येणाºया विधानसभा निवडणुकीत काहीतरी चांगलेच घडेल.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ