शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 00:06 IST

पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कल्याण : शेतकऱ्यांवर पीक विमा कंपन्या अन्याय करत आहेत. पंधरा दिवसांत पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर मुंबईतील संबंधित कार्यालयांना हिसका दाखवण्याची भाषा सत्तेत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ येत आहे, म्हणजे हे सरकार कुठेतरी कमी पडत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रातील दुष्काळ आम्ही संपवू, असे सध्याच्या सरकारने २०१४ मध्ये सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही ठिबक सिंचन, पाझर तलाव यासारख्या योजना राबवण्यात आल्या होत्या. हे सर्व सध्याच्या सरकारने एकत्रित करून त्याला ‘जलयुक्त शिवार’ असे नाव दिले आहे.पन्नास वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने काही केले नाही म्हणून दुष्काळ पडला, असे त्यांचेम्हणणे होते. मग जर आता तुम्ही सगळी कामे केली आहेत, तर महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडला, असा प्रश्नही भुजबळ यांनी सरकारला विचारला.मोदींच्या विजयाबाबत संभ्रमपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत भुजबळ म्हणाले की, हा मोदींचा विजय आहे की, ईव्हीएम मशीनचा, याबाबत आजही संभ्रम आहे. मोदी विजयी झालेत हे खरे. वंचितला सोबत घेण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या पक्षातील नेत्यांना आंबेडकरांसोबत येणाºया निवडणुकीबाबत बोलण्यास सांगितले आहे. आमच्या पक्षातील नेते किंवा पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत बोलतील. त्यातून येणाºया विधानसभा निवडणुकीत काहीतरी चांगलेच घडेल.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ