शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाणे, कल्याण, डोंबिवलीला झोडपले, गारांचा पाऊस

By मुरलीधर भवार | Updated: May 14, 2024 09:28 IST

शहरात काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

मुरलीधर भवार/प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/ डोंबिवली/ कल्याण :  वादळी वारा आणि मुसळधार पावसाने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि शहापुराला सोमवारी झोडपले. वादळी वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने झाडे, होर्डिंग, वाहने पडण्याच्या तर कुठे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. शहरात काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

उल्हासनगरमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सुभाष टेकडी भागात दोन झाडे कोसळली. त्यापैकी एक झाड घरावर पडले. भिवंडीतील ग्रामीण भागात वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. शहापूर तालुक्यात बिरवाडी, भातसा, शेणवे, कसारा, डोळखांब वासिंद, शहापूर, नडगाव, शिरगाव, साजीवली, आटगावसह शहापूर तालुक्याच्या बहुतांश भागाला मोठा फटका बसला. भात पिके, भाजीपाल्यासह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. 

ठाणे, बदलापुरात मुसळधार पाऊस 

बदलापूर, अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. गारांचा पाऊस पाहण्यासाठी बदलापूरकर खिडकीतून डोकावून पाहत होते. ठाणे पूर्वेत गारांचा पाऊस पडला. 

कल्याण, डोंबिवलीत झाडे पडली

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टीएनटी कॉलनी, नांदिवली, मानेरे गाव, कोकण वसाहत, चिकनघर, मुरबाड रोड आदी परिसरात झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे