शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:26 IST

भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.असद हुसेन मिर्झा (२३), सोेहिद अख्तर अन्सारी (२०), समीर फारु क अन्सारी (२०) अशी तिघांची नावे आहेत. औरंगाबादहून आलेल्या समीर सोबत पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडा रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यापैकी दोघांचा जागेवर मृत्यू झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.दरम्यान, बंगालपुरा येथे राहणारा असद मिर्झा याचा २५ जानेवारी तर गुलजारनगर येथे राहणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारीला विवाह होणार होता.

टॅग्स :Accidentअपघात