शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:26 IST

भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.असद हुसेन मिर्झा (२३), सोेहिद अख्तर अन्सारी (२०), समीर फारु क अन्सारी (२०) अशी तिघांची नावे आहेत. औरंगाबादहून आलेल्या समीर सोबत पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडा रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यापैकी दोघांचा जागेवर मृत्यू झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.दरम्यान, बंगालपुरा येथे राहणारा असद मिर्झा याचा २५ जानेवारी तर गुलजारनगर येथे राहणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारीला विवाह होणार होता.

टॅग्स :Accidentअपघात