शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:26 IST

भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला. या अपघातातील दोन तरूणांचा विवाह होणार होता. कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.असद हुसेन मिर्झा (२३), सोेहिद अख्तर अन्सारी (२०), समीर फारु क अन्सारी (२०) अशी तिघांची नावे आहेत. औरंगाबादहून आलेल्या समीर सोबत पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडा रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मध्यरात्रीनंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यापैकी दोघांचा जागेवर मृत्यू झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे.दरम्यान, बंगालपुरा येथे राहणारा असद मिर्झा याचा २५ जानेवारी तर गुलजारनगर येथे राहणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारीला विवाह होणार होता.

टॅग्स :Accidentअपघात