शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मे अखेर सुरू होणार तीन उड्डाणपूल, अंतिम आराखडा दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:57 IST

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेले तीनही उड्डाणपूल येत्या ३० मेपर्यंत नागरिकांसाठी सुरू होती अशा पद्धतीने त्याच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिका-यांना दिले.दरम्यान कोपरी पुलाचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता आणि पर्यायी वाहतुकीचा अंतिम आराखडा दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.मंगळवारी सकाळपासून आयुक्तांनी विविध विकास कामांची पाच तास पाहणी करून अधिकाºयांशी, नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी खोपट येथील थांबलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून केवळ पुनर्वसनामुळे रस्त्याचे काम थांबले असेल तर बाधित होणाºया नागरिकांचे बीएसयूपी किंवा रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करून काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रुंदीकरण करता येऊ शकेल काय याची चाचपणी करण्याच्या सूचना देऊन या रस्त्याचा प्लेन टेबल सर्वे करण्यासंबंधी त्यांनी संबंधित अधिकाºयांना सांगितले.या भेटीत आयुक्तांनी जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन करून त्याचे पुनरूज्जीवन करण्याबाबत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून तुम्हाला बेघर करणार नाही असा शब्द दिला.दरम्यान शहरात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करून अल्मेडा चौक येथील पूल १५ एप्रिल, मल्हार सिनेमा जवळील पूल १५ मे आणि कॅसल मिल येथीलपूल ३० मे अखेर सुरू होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे नागरिकांची सोय होईल.>पार्र्किं ग सुविधा मिळणारमनोरूग्णालय आणि मॉडेला मिल या ठिकाणी रस्ते आणि पार्किंग सुविधा कशा निर्माण करता येतील, याची चाचपणी करण्याविषयीही त्यांनी अधिकाºयांशी चर्चा केली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी