शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सणासुदीला भिवंडीत पाणी-कपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 23:33 IST

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम तसेच मुंबई महानगरपालिकेकडून पाणीकपात होत असल्याने येऊ घातलेले सण साजरे करण्यात अडचण होऊ शकते. हे लक्षात घेऊन नागरिकांच्या

भिवंडी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम तसेच मुंबई महानगरपालिकेकडून पाणीकपात होत असल्याने येऊ घातलेले सण साजरे करण्यात अडचण होऊ शकते. हे लक्षात घेऊन नागरिकांच्या मागणीनुसार गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या दिवशी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना स्टेममार्फत ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेमार्फत ४० एमएलडी तर वऱ्हाळा तलावातून २ एमएलडी असा पाणीपुरवठा होतो. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेने ३० टक्के पाणीकपात केली आहे. तर, स्टेमकडून बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. यंदा गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण गुरुवारी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सणांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन मनपा आयुक्त बालाजी खतगावकर यांनी बुधवार आणि गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद न करता नागरिकांना वेळेत पाणी द्यावे, असा आदेश पाणीपुरवठा विभागास दिला आहे. त्यामुळे पाणीकपात न होता नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध होणार आहे.गणेशोत्सवासाठी पाण्याचे महत्त्व आहे. त्यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या वेळेत पाणी मिळाले पाहिजे तसेच बकरी ईदनिमित्ताने कुर्बानीच्या ठिकाणी पाणी भरपूर लागते. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे.- निलेश चौधरी, गटनेते