शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पाणीकपातीतून सुटका नाहीच

By admin | Updated: January 14, 2017 06:31 IST

पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच

ठाणे : पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन कंबर कसली होती. परंतु, जलसंपदा विभागाने सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून लागू केलेल्या एक दिवसाच्या पाणीकपातीतून सुटका नसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झालेले आहेत. या कालावधीत मतदारांची नाराजी ओढून न घेता वाढीव पाणीपुरवठ्याचा गाजावाजा ठिकठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र, तो फोल ठरणार आहे. जलसंपदा विभागाकडे मंत्रालयात नुकतीच बैठक होऊन सर्वांनीच वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यानुसार, तयार केलेले उपसमितीचे ठराव मंत्रालयीन पातळीवरील बैठकीत मांडले जाणार आहेत. परंतु, वाढीव पाणीपुरवठ्याची ही मागणी सध्यातरी पूर्ण होणे शक्य नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केल्याचे समजते.एमआयडीसी, केडीएमसी, मीरा-भार्इंदर, भिवंडी आदी महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केलेली आहे. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाण्याची ही मागणी आहे. वाढीव लोकसंख्या, त्यासाठी जादा पाणी वापरले जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठवण क्षमता लक्षात घेता ही अवास्तव मागणी सध्यातरी पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी बारवी पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)