शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:23 IST

माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता

डोंबिवली- अश्र्वत्थामा हा एक आशावाद असतो. आदर्शवाद हा कधी कधी अजीर्ण होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट विकृतीकडे वळते. तसाच अश्र्वत्थामा हा शेवटी विकृतीकडे वळला. मारणो व सूड घेणो ही वृत्ती नसावी. माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता, असे मत लेखक अशोक समेळ यांनी व्यक्त केले.    चतुरंग प्रतिष्ठान प्रस्तुत मुक्तसंध्या या उपक्रमांतर्गत अश्र्वत्थामा या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ‘मी.अश्र्वत्थामा..चिरंजीव!’ अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी समेळ बोलत होते. हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालयात रविवारी पार पडला. लेखक,दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता असलेले अशोक समेळ आणि संजीवनी समेळ यांनी अभिवाचन केले.     समेळ म्हणाले की, शिवाजी सावंत यांनी कल्पनेतून अश्र्वत्थामा रंगविला आहे कारण कादंबरी ही वाचनीय झाली पाहिजे. अश्र्वत्थामाचा प्रवास विलक्षण आहे. कादंबरी वाचल्यावर अश्र्वत्थामा काय आहे ते तुम्हाला समजेल. ही कादंबरी लिहीताना मी 21 वर्षे अभ्यास केला आहे. व्यासाचे 18 खंड, गाडगीळचा दस्तऐवज तसेच या विषयावर पीएचडी करणा:या स्नेहलता देशमुख यांचा प्रबंध या सगळ्य़ाचा अभ्यास केला आहे. त्यानंतर ही 700 पानांची कादंबरी लिहीली आहे. या कादंबरीत माङया कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. ही 5 हजार वर्षापूर्वीची कादंबरी आजचा वर्तमान, भाविष्य, आणि भूतकाळ वापरून ऑथेटिक करण्याचा प्रयत्न केला आहे. माङया पुस्तकांच्या पाच आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांच्या प्रकाशनाला शास्त्रज्ञ डॉ. रघूनाथ माशेलकर आले होते. हे पुस्तक विज्ञानाशी संदर्भ जोडणारे आहे असे उद्गार त्यानी त्यावेळी काढले होते, असे ही त्यांनी सांगितले.    मी कधी लेखक होईन असे मला वाटले नव्हते. माङया डोक्यात क्रि केट होते. आता नवीन गुजराती नाटक येत आहे. नाटक लिहिणो हे सगळे पोटापाण्यासाठी करतो. पण ही पुस्तके वाचून प्रत्येकाला आनंद मिळावा, त्यांना त्यातून काहीतरी मिळावा हा उद्देश आहे. माङयाकडून हा ग्रंथ लिहून घेतले असल्याचे समेळ म्हणाले.    संजीवनी समेळ म्हणाल्या,  नाटक लिहीताना त्यांची पाठ दुखते अश्या तब्येतीच्या कुरकुर सुरू असतात. मात्र अश्र्वत्थामा ही कादंबरी लिहिताना ते सकाळी 9 ते रात्री 10 वाजेर्पयत बसत असत. तरीही त्यांच्या चेह:यावर उत्साह होता. अश्र्वत्थामा प्रत्यक्षात भेटला नसता तर हे शक्य झाले नसते असे मला वाटते.

टॅग्स :historyइतिहासdombivaliडोंबिवली