शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

त्या तरुणचा मृतदेह ७६ तासांनी आढळला; रेतीबंदर येथील खाडीमध्ये सापडला

By कुमार बडदे | Updated: July 1, 2023 23:50 IST

पावसाच्या  पाण्याच्या प्रचंड प्रवाहा बरोबर गुरुवारी दुपारी तो वाहून गेला होता.

मुंब्राः शिळफाटा भागातील एम.एस.कंपाऊंड परीसरातील नाल्यामध्ये वाहून गेलेल्या वसीम सय्यद या १७ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह तब्बल ७६ तासांनी रेतीबंदर येथील खाडीमध्ये आढळून आला. नविन भाड्याने घेतलेल्या घरामध्ये जुन्या घरातील सामान नेण्यासाठी  जात असताना नाल्यावरुन वहात असलेल्या पावसाच्या  पाण्याच्या प्रचंड प्रवाहा बरोबर गुरुवारी दुपारी तो वाहून गेला होता.

याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबाने त्या दिवशी रात्री पावणेनऊ वाजता शिळ अग्निशमन केंद्रातील जवानांना दिली होती .जवानांनी गुरुवारी रात्री दीड तास आणि शुक्रवारी तीन तास त्याचा संभावित ठिकाणी शोध घेतला होता.परंतु तो आढळून न आल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होता.शनिवारी संध्याकाळी   त्याचा मृतदेह मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांना रेतीबंदर खाडी वरील  नवीन रेल्वे पुलाखाली आढळला.त्यांनी तो खाडी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. असून, पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.