शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

By सुरेश लोखंडे | Updated: February 24, 2024 17:19 IST

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या.

ठाणे : पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती आदी विषयांवर शालेय व महाविद्यालयीन तब्बल ३० विद्यार्थ्यानी आपापली मते मांडून या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा रंगतदार ठरवल्या.

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनव्दारे ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष’ या विषयावर महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयाेजित केल्या. त्यात तब्बल ३० स्पर्धकांनी सहभाग घेऊन आपले म्हणणे परीक्षकांना पटवून दिले. त्यातून उत्कृष्ठ वकृत्व करणाऱ्या प्रथम, व्दितीय आणि तृतिय विजेत्यांची शुक्रवारी जिल्हा परिषदेने निवड करून त्यांचा सत्कार जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडीत राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

पाच तालुक्यातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेले कनिष्ठ व वरिष्ठ गटातील ३० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नाेंदवून या स्पर्धा रंगतदार ठरवल्या. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील प्रथम क्रमांकास २१ हजारांचा धनादेश व पारितोषिक व प्रमाणपत्र, तर व्दितीय क्रमांकास ११ हजारांचा धनादेशाव्दारे पारितोषिक प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकास पाच हजार ५०० धनादेशाव्दारे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन लवकरच सन्मानित करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रविण काळे, पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महिला विद्यापीठ मुंबईचे डॉ.अमोल उबाळे यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी अनिल निचीते, प्रमिला सोनवणे. वैद्यही वेखंडे, सुरेखा त्र्यामणपाटी, संतोष निचीते, निलेश मोरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वपुर्ण सहकार्य केले आहे. 

टॅग्स :thaneठाणे