शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

 दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:26 IST

वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे : वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर तहानलेल्या भागातील नगरसेवकांनी अद्यापही पाणीटंचाई सुटली नसल्याचे म्हटले आहे.घोडबंदरच्या वाढत्या गृहसुंकलांना पाणी देण्याच्या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले होते. पण २०४० पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे लेखी पत्र पालिकेने सादर केल्यानंतर न्यायालयाने बांधकामबंदी उठविली. नंतर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्येवरुन महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले होते. दिवाळीत तरी ठाणेकरांना पाणी मिळेल का? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला होता. परंतु, आहे. त्यानुसार घोडबंदर भागाला ८० ऐवजी ८१ एमएलडी म्हणजेच एक एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा, इंदिरानगर, वागळे येथे ५२ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा आणि सिद्धेश्वरवरून २८ पैकी २८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर कळवा, मुंब्य्रातही तो सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आणि दिवाळीत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आजही पाण्याची समस्या कायम असल्याचे मत राष्टÑवादीचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मांडले.वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे आणि पिसे येथे वीज पडल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.पिसे येथील समस्या शुक्रवारी सुटल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केल्याने तो प्रश्नही निकाली निघाला.

टॅग्स :Waterपाणी