शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

 दिवाळीत मिळणार ठाणेकरांना मुबलक पाणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:26 IST

वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे : वीज पडून नुकसान झालेल्या पिसे केंद्रातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने दिवाळीत कोणालाही पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर तहानलेल्या भागातील नगरसेवकांनी अद्यापही पाणीटंचाई सुटली नसल्याचे म्हटले आहे.घोडबंदरच्या वाढत्या गृहसुंकलांना पाणी देण्याच्या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले होते. पण २०४० पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे लेखी पत्र पालिकेने सादर केल्यानंतर न्यायालयाने बांधकामबंदी उठविली. नंतर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्येवरुन महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले होते. दिवाळीत तरी ठाणेकरांना पाणी मिळेल का? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला होता. परंतु, आहे. त्यानुसार घोडबंदर भागाला ८० ऐवजी ८१ एमएलडी म्हणजेच एक एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा, इंदिरानगर, वागळे येथे ५२ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा आणि सिद्धेश्वरवरून २८ पैकी २८ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर कळवा, मुंब्य्रातही तो सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आणि दिवाळीत पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर आजही पाण्याची समस्या कायम असल्याचे मत राष्टÑवादीचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मांडले.वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे आणि पिसे येथे वीज पडल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.पिसे येथील समस्या शुक्रवारी सुटल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केल्याने तो प्रश्नही निकाली निघाला.

टॅग्स :Waterपाणी