शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पुण्यातील संमेलनात ठाणेकर कवींची बाजी

By admin | Updated: June 29, 2017 02:48 IST

एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली. त्यांना कालिदास पुरस्कार देण्यात आला.महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेतर्फेआठव्या वर्धापन दिनानिमित्त कालिदास यांच्या वाङ्मयावर आधारित एकदिवसीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवी आणि लेखकांनी कालिदासांच्या साहित्यावर आधारित निबंधांचे वाचन केले. तसेच निवडक ३५ कवींनी कविता सादर केल्या. यामध्ये ठाण्यातील ४ कवींचा समावेश होता. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ कवी जयंत भावे यांनी आपल्या ‘देव देवळातून बाहेर आला’ या कवितेतून देव दगडात नसतो, तर तो माणसांत असतो आणि माणसांतच राहतो. जातीपाती न मानता अनेक संतांच्या मदतीला देव धावून आला आणि संत म्हणून त्यानेच जनसेवाही केली, असा आशय मांडला. तर, ‘यौवनाच्या पैलतीरावरचा’ या कवितेत कवी रूपेश पवार यांनी पावसाचा आनंद घेणाऱ्या तरु णीला, भरपावसात जाणवणाऱ्या आभासी प्रियकराचे वर्णन केले. कवयित्री रेशमा मेहता यांनी ‘रेशमी धुके’ या कवितेतून सख्याच्या आतुर ओढीतून निर्माण झालेली प्रेमाची उत्कट भावना मांडली तसेच ललित निबंधातून क ालिदासाचे काव्यभाव व्यक्त केले.