शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केंद्राच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:42 IST

हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्येग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने काम केले ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल तर देशात १२५ क्र मांक प्राप्त

ठाणे : यंदा फलश्रुती म्हणून यंदा केंद्राच्या पेयजल स्वच्छता विभागाने स्वच्छते बाबत केलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल तर देशात १२५ क्र मांक प्राप्त झाला असल्याची माहिती स्वच्छता व पाणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विविध निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने काम केले. यामध्ये हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये जिल्ह्याने तत्परता दाखवली. यामुळे भरीव कामकाजामुळे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.मागील दोन वर्षापूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर देखिल जिल्ह्यात स्वच्छता नांदावी यासाठी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्र म हाती घेतले जात आहेत. जिल्हा परिषदेने केलेल्या कामिगरी बद्दल संपूर्ण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषदेव्दारे जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ-सुंदर राहावा यासाठी जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना जलद गतीने जिल्ह्यात राबवणे सहज शक्य होत असल्यामुळे यंदाही राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद