शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचा मान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:07 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीचे अर्ज सरकारच्या पोर्टलवरील ई-महासेवा केंद्राद्वारेच भरले जात आहे. परंतु, मुदत लक्षात घेता सामाजिक बांधीलकी जपून ठाणे जिल्हा मध्यवर्ती

ठाणे : शेतक-यांच्या कर्जमाफीचे अर्ज सरकारच्या पोर्टलवरील ई-महासेवा केंद्राद्वारेच भरले जात आहे. परंतु, मुदत लक्षात घेता सामाजिक बांधीलकी जपून ठाणे जिल्हा मध्यवर्ती (टीडीसीसी) बँकेने त्यांच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील २२ शाखांमधून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात प्रथमच या जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्ज भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सहकार विभागाच्या कोकण विभागीय सहसंचालक ज्योत्स्ना लाटकर यांनी सांगितले.येथील टीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातील बोर्ड सभागृहात कर्जदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून लाटकर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. आतापर्यंत केवळ ५०० शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरण्यात आल्याची खंत लाटकर यांनी व्यक्त केली. मात्र, सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बँक सहकार्य करत आहे. राज्यातील अन्य जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये प्रथमच टीडीसीसीने ही जबाबदारी घेतली आहे, त्याप्रमाणे अन्य बँकांनीही पुढे येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे, डीडीआर एस.एम. पाटील आणि बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.या वेळी ठाणे जिल्ह्यातील पाच व पालघरमधील पाच शेतकºयांचे अर्ज आॅनलाइन भरून उपक्रमास प्रारंभ केला. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे १८ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. त्यांचे अर्ज शासनपातळीवर भरले जात आहे. ठाणे, पालघरमध्ये सुमारे ३६ हजार १३८ सभासद थकबाकीदार आहेत. त्यातील १८ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत.