शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

ठाण्याच्या कोपरीमध्ये एकाच दिवशी दोघांनी केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:47 IST

सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना ठाण्यात मंगळवारी घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने तसेच कौटंूबिक कलहातून तर विवेकने एकतर्फी प्रेमातून आपले जीवन संपविले.

ठळक मुद्देएकाने कौटूंबिक कलहातूनतर दुसऱ्याने एकतर्फी प्रेमातून घेतला गळफासकोपरी पोलीस ठाण्यात नोंद

ठाणे : कोपरी परिसरात मंगळवारी एकाच दिवशी सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने आणि विवेकने एकतर्फी प्रेमातून हे पाऊल उचलल्याची शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली आहे.सुभाष हा कोपरीतील आनंदनगर झीरो गल्ली येथे वास्तव्याला होता. त्याने २१ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घरातील छताला गळफास घेतला. त्याच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती. पण, अपत्यप्राप्ती नव्हती. शिवाय, तो कर्जबाजारीही होता. त्यातूनच दारूच्याही आहारी गेला होता. पत्नीशीही त्याचे वाद होत होते. अशा अनेक कारणांनी तो वैफल्यग्रस्त होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोपरीतील गुरुकृपा सोसायटीतील विवेक अय्यपन यानेही घरातच नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याने आईवडील आणि मित्रांसाठी अशा दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या हिंदीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या विवेकचे १० वर्षांपूर्वी तामिळनाडूतील एका तरुणीबरोबर प्रेम होते. १० वर्षांपासून त्याचे तिच्यावर प्रेम असूनही तिचा मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. यातूनच आईवडील आणि मित्रांची माफी मागून आपण आत्महत्या करत असून त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, असेही त्याने या चिठ्ठ्यांमध्ये म्हटले आहे. याप्रकरणीही चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी सांगितले.--------------------------------

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसSuicideआत्महत्या