शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 01:21 IST

मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा...

डोंबिवली - मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भेटीदरम्यान केली. तत्पूर्वी त्यांनी या प्रश्नाबद्दल लोकसभेत आवाज उठवला. उपनगरी सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी भीती शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.

रेल्वे ही मुंबईकरांची जीवनरेषा आहे. दररोज ४२ लाख ५० हजार प्रवासी लोकलने प्रवास करतात. तर, लोकलच्या दररोज एक हजार ७७२ फेऱ्या होतात. मात्र, महिनाभर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने नोकरदारांना बसत आहे. कार्यालयात पोहोचायला विलंब होत असल्याने लेटमार्क लागत आहे. मेगाब्लॉक घेऊनही रेल्वे वेळेवर धावत नाही. उपनगरी सेवेतून सर्वाधिक महसूल मिळूनही येथे समस्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यातून पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.लोकलचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल धीम्या मार्गावर अथवा धीम्या लोकल जलद मार्गावर वळवाव्यात. कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तेथे जादा लोकल सोडाव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी यावेळी केली.रुळांमध्ये पाणी साचू देऊ नकारेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात शंका उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून १० मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधावी. जेथे जास्त पाणी साचते, तेथे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलpiyush goyalपीयुष गोयल