शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रविवारच्या सायंकाळी ठाणेकरांनी अनुभवला काव्यानुभुतीचा एक नवीन कोलाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 20:54 IST

वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला.

ठाणे  - वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. यावेळी प्रस्थापित कवि अरुण म्हात्रे आणि चार नवोदित कविंच्या न वाचलेल्या, न ऐकलेल्या कविता रसिकाना ऐकायला मिळाल्या.     गीतेश शिंदे, पंकज दळवी, संकेत म्हात्रे आणि कीर्ती पाटसकर या चार नव्या दमाच्या कवीनी म्हात्रे यांच्याबरोबर  कवितांचे वाचन केले. सुरुवातीला कीर्ति हिने म्हात्रे यांची ओळख करून दिली. गीतेशने त्यांची "गेली 33 वर्षे" ही कविता सादर केली. त्यानंतर म्हात्रे यानी त्यांच्या या कवितेचा प्रवास उलगडला. पंकजने 'शब्द', गीतेशने 'सृजन', संकेतने 'कविता वाचन्याआधी', कीर्तिने 'ति जेव्हा पड़ते कविच्या प्रेमात' या कविता सादर झाल्या. यावेळी या चारही कविनी म्हात्रे यांना अनेक प्रश्न विचारुन त्यांच्या न वाचलेल्या कवितांचा प्रवास उलगडला. म्हात्रे यांची आजवर न ऐकलेली 'कविता करून झाल्या नंतरचा अटळ सन्नाटा' ही कविता रसिकांच्या वाहवाच्या दाद मध्ये सादर झाली. त्यांच्या अशा अनेक कविता सादर झाल्या, कविता म्हणजे क़ाय असे संकेतने त्याना विचारले असते ते म्हणाले कविता म्हणजे आपल्या आतल्या धड़धडीचे शब्दांत केलेले रूपांतर. त्यांच्या या उत्तराला रसिकानी 'क्या बात' ची दाद दिली. अधून मधून या चार कविनच्या अनेक कविता सादर झाल्या.

टॅग्स :thaneठाणे