शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:11 IST

भातपीक टाळले; लहरी पावसामुळे निर्णय

- नितीन पंडित भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक घेतले जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात यंदा बेभरवशाचा पाऊस, शेतमजुरांची वानवा, लॉकडाऊनमुळे आलेले कर्जबाजारी होण्याचे संकट या पार्श्वभूमीवर पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा प्रयत्न केला. त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग भोईर यांनी लावले असून यंदा भुईमुगाचे टवटवीत पीक आले आहे. भुईमुगाच्या भरगच्च शेंगा लक्ष वेधून घेत आहेत.तब्बल दीड एकरामध्ये भुईमुगाची शेती लावली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी भुईमुगाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक समस्या व साधनांची अनुपलब्धता यावर मात करून भुईमुगाची शेती करणाºया दीपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. माझ्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचा तुटवडा असल्यामुळे नवीन पीक घेता येईल का, यासाठी यूट्यूबवरून विविध पिकांची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामसेवकांच्या मदतीने भुईमुगाचे पीक घेतले. या शेतीसाठी १७ ते १८ हजारांचा खर्च आला असून एक लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे भोईर यांनी सांगितले.