शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कामाची थकीत बिले मिळण्यासाठी कसरत, उल्हासनगर महापालिका ठेकेदारांची उडाली झुंबड

By सदानंद नाईक | Updated: March 13, 2024 20:56 IST

अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे.

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील विकास कामाची प्रलंबित बिले निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळण्यासाठी ठेकेदारांनी महापालिका मुख्यालयात एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामाने जोर पकडला असून महापालिकेवर प्रलंबित बिले वाढत आहेत. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतून ३४ कोटीचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्या उत्पन्नावर डोळा ठेवून यातून प्रलंबित बिले देण्याची मागणी ठेकेदाराकडून होत आहे. गेल्या एका आठवड्यापासून मुख्य लेखा विभाग व आयुक्त कार्यालयात ठेकेदाराची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. थकीत बिले मिळण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागत असून दुसरीकडे न झालेल्या कामाची बिले लेखा विभागात आल्याचे आरोप माजी नगरसेवक करीत आहेत. मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी प्रलंबित बिले मागण्यासाठी ठेकेदार कार्यालयात येत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. मात्र महापालिकेने ठरविलेल्या नियमानुसार क्रमवारनुसार कामाची बिले देत आहे. अशी माहिती भिल्लारे यांनी दिली आहे. 

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ठेकेदारांची बिले देण्यात येत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कर विभागासह अन्य विभाग प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त म्हणाले. ठेकेदारांनी मार्चपूर्वी विकास कामाची थगीत बिले मिळण्यासाठी राजकीय नेत्यांचा आशीर्वाद घेत असल्याचे चित्र महापालिका वर्तुळात आहे. त्यासाठी काही राजकीय पक्षाचे नेते धावपळ करतांना दिसत आहेत.