शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

बदलापूरला फेरीवाले, दुकानदारांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 23:29 IST

नव्या विक्रेत्यांची भर : वाहतुकीला अडथळा

बदलापूर : लॉकडाऊनकाळात नागरिकांना सुविधा व्हावी, या उद्देशाने बदलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतरही बाजारपेठ परिसरातील फेरीवाले जागा सोडायला तयार नाहीत. त्यावरून आता व्यापारी व फेरीवाले असा संघर्ष होऊ लागल्याचे चित्र बदलापूरमध्ये दिसू लागले आहे.

बदलापूरच्या पश्चिम भागात मुख्य बाजारपेठ असून येथे भाजीमंडईही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय फळ व भाजीविक्रेत्यांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून शहरातील मोकळे रस्ते आणि चौकात बसण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनकाळात अनेक नव्या भाजी, फळविक्रेत्यांची यात भर पडली. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत असून स्वत:च्या दुकानात व्यवसाय करणे कठीण झाले आहे, अशी भावना व्यापारी व्यक्त करतात.  गेल्या आठवड्यात एका फेरीवाल्याला हटकले असता त्याने थेट दुकानदारावर धावत जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यामुळे अशा हेकेखोर आणि मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील आदिवासी, शेतकरी यापूर्वीही व्यवसाय करत होते. मात्र त्यांनी दुकानदारांना कधी त्रास दिला नव्हता. आता मात्र फेरीवाले शिरजोर होऊ लागले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासकांना केली असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.आता अनलॉक सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे स्थानक, बाजारपेठ परिसरात गजबज वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर बसलेले फेरीवालेही तिथेच आहेत. काही फेरीवाल्यांच्या पूर्वी एक ते दोन असलेल्या टोपल्या आता सात ते आठच्यावर गेल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूर