शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भिवंडीतील रेशन चोरीला आळा? ई-पास मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:12 IST

शहरातील शिधावाटप दुकानदारांना ग्राहकांची नोंद करून धान्य देण्यासाठी ई-पास (पॉइंट आॅफ सील) या मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे रेशनचे धान्य संबंधित ग्राहकालाच मिळेल आणि त्याच्या चोरीला आळा बसेल.

भिवंडी : शहरातील शिधावाटप दुकानदारांना ग्राहकांची नोंद करून धान्य देण्यासाठी ई-पास (पॉइंट आॅफ सील) या मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे रेशनचे धान्य संबंधित ग्राहकालाच मिळेल आणि त्याच्या चोरीला आळा बसेल.ई-पॉज मशीन ज्या दुकानांत बसवले आहे, त्या दुकानांमधील ग्राहकांच्या अंगठ्यांचे ठसे नोंदवण्यात येतील. ग्राहक धान्य घ्यायला आल्यावर त्याने दिलेला अंगठ्याचा ठसा हा त्याच्या अंगठ्याला मॅच करून तोच ग्राहक असल्याची खातरजमा केली जाईल आणि मगच त्याला धान्य दिले जाईल. ग्राहकाने किती धान्य घेतले व कोणते धान्य घेतले, याची नोंद या मशीनद्वारे केली जाणार असल्याने चोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. सोमवारी दुपारी गोपाळनगर येथील पाटेदारवाडीमध्ये १८७ रेशनिंग दुकानदारांना मशीनचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी ठाणे शिधावाटप विभागाचे उपनियंत्रक नरेश वंजारी, शिधावाटप अधिकारी महेश जोशी व ३७ फ चे शिधावाटप अधिकारी एम.जी. गिरी उपस्थित होते.