शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उल्हास नदी वाचविण्यासाठी रक्तांच्या ठशांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:55 IST

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याण’ संस्थेच्यावतीने मोहने येथे नदी पात्रात गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याण’ संस्थेच्यावतीने मोहने येथे नदी पात्रात गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त राजे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने रक्तांच्या ठशांचे निवेदन तयार करण्यात आले आहे. हे निवेदन उल्हास नदी बचाओ कृती समितीच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविले जाणार आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास बळ देण्याकरिता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रक्ताच्या ठशांचे निवेदन तयार केले आहे. हा नदी बचाओ आंदोलनाचाच एक भाग आहे. या निवेदनास उल्हास निर्मल जल अभियान कर्जत नेरळ, यूथ ऑफ टुडे बदलापूर- अंबरनाथ, वालधुनी बिरादरी आणि वॉटर फाउंडेशनचा पाठिंबा मिळत आहे. नदी प्रदूषित होत असल्याने नदीत जलपर्णी उगवली आहे. प्रदूषित पाण्यामुळे लोकांना पोटाचे आणि त्वचेचे आजार होत आहेत. नदी उगमापासून पायथ्यापर्यंत प्रदूषण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने निकेश पावशे यांच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

चौकट

मोहने नाल्यावर धरणे आंदोलन

उल्हासनदी बचाओ कृती समितीच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोहने नाल्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समितीचे प्रमुख रवींद्र लिंगायत यांच्यासह अश्विन भोईर, राजन चव्हाण, अनिकेत व्यवहारे, निकेश पावशे, प्रशांत राऊत, नितीन पवार, प्रशांत शेडगे सहभागी झाले होते. नदी उगमापासून मोहने बंधाऱ्यापर्यंत प्रदूषित झाली आहे. या प्रदूषित नदीचा अभ्यासदौरा यापूर्वी समितीच्यावतीने करण्यात आला होता.

फोटो-कल्याण-रक्ताचे ठसे

-------------------------