शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यात ८,२८८ अंगणवाड्यांत ना शौचालये ना पिण्याचे पाणी; कसे मिटेल कुपोषण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:31 IST

निधी देण्यास शासनाचा आखडता हात

नारायण जाधव 

ठाणे : राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्चाचे नवनवे प्रकल्प रोज घोषित करीत असले, तरी बालके, स्तनदा मातांसह गरोदर महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील तब्बल २,८२३ अंगणवाड्यात शौचालय तर ५,४६५ अंगणवाड्यांत साधे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाड्याच्या खोलीत, कुडाच्या झोपडीत अंगणावाड्या भरतात. काही ठिकाणी मालकीच्या अंगणवाड्या असल्या तरी त्यातील २,८२३ अंगणवाड्यांत शौचालय तर ५,४६५ अंगणवाड्यांत साधे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. केंद्र शासनाने ज्या अंणवाड्यांची वास्तू मालकीची आहे, त्यांना शौचालयासाठी १२ हजार तर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी १० हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली. यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के आणि राज्याचा हिस्सा ४० टक्के देण्याचे ठरले. केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात पाच कोटी ६२ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले; परंतु दोन कोटी ६२ लाख ३२ हजार रुपये महाराष्ट्र शासनाने दिले नाहीत. यामुळे केंद्राकडून आलेला निधी अखर्चिकच राहिला. आता कुठे फेबु्रवारी महिन्यातच केंद्र आणि आपल्या हिश्शाचे मिळून नऊ कोटी ३८ लाख १० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.आता अंगणवाड्यांत शौचालय आणि पिण्याचे पाणी देण्यासाठी निधी वितरित केला असला, तरी तो जिल्हा आणि तालुका, गावपातळीवर वेळेत पोहोचेलच असे नाही. शिवभोजनाचा गाजावाजा होत असला तरी अंगणवाड्यांत पोषणआहाराचे पैसेही सहा-सहा महिने मिळत नाहीत. -विवेक पंडित, अध्यक्ष, आदिवासी क्षेत्र विकास योजना आढावा समिती, महाराष्ट्र

टॅग्स :thaneठाणेTrible Development Schemeआदिवासी विकास योजना