शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

इंदिरा गांधी रुग्णालयाकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:00 IST

रईस शेख यांची मागणी । सुविधांअभावी रुग्णांचे हाल

भिवंडी : भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई, ठाणे येथील रुग्णालयात जावे लागत असल्याने रु ग्णांसह रु ग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होते. सरकारने या रुग्णालयासाठी विशेष निधी जाहीर करून सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या रुग्णालयाला २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. मात्र, या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसून सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर आमदार शेख यांनी रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची सेवाही भिवंडीतील नागरिकांना योग्य रीतीने मिळत नसल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.या उपजिल्हा रु ग्णालयात २०० बेड, ट्रॉमा व अद्ययावत आयसीयू सेंटर लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही शेख यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने येथे सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुविधा देणे माझे कर्तव्यभिवंडीतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे, हे माझे कर्तव्य असून इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रि या आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणे