शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लवकरच वितरण व्यवस्था सुरळीत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:26 IST

डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्य जलवाहीनीवरून कनेक्शन घेतले गेले असतानाही केवळ वितरण व्यवस्था योग्यप्रकारे न केल्याने पाणी समस्या उदभल्याकडे लक्ष वेधण्यात आले यावर तातडीने वितरण व्यवस्था सुरळीत केली जाईल असे आश्वासन बोडके यांनी दिले. जर समस्या न सुटल्यास उपोषण अटळ असल्याचा इशारा नगरसेविका म्हात्रे यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देपी अ‍ॅण्ड टी पाणी समस्येवर आयुक्तांचे आश्वासन...नाहीतर उपोषण अटळ- नगरसेविका म्हात्रे

डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्य जलवाहीनीवरून कनेक्शन घेतले गेले असतानाही केवळ वितरण व्यवस्था योग्यप्रकारे न केल्याने पाणी समस्या उदभल्याकडे लक्ष वेधण्यात आले यावर तातडीने वितरण व्यवस्था सुरळीत केली जाईल असे आश्वासन बोडके यांनी दिले. जर समस्या न सुटल्यास उपोषण अटळ असल्याचा इशारा नगरसेविका म्हात्रे यांनी यावेळी दिला.नांदिवली तर्फ पंचानंद प्रभागातील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाणी येत नसल्याने येथील बहुतांश इमारतींना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. होळीपासून हा त्रास सुरू झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यात लघुपाटबंधारे विभागाकडून जुलै महिन्यापर्यंत धरणातील उपलब्ध पाणी साठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने पाणी कपात लागू झाली आहे. उदभवलेल्या पाणी समस्येला केडीएमसी प्रशासनच जबाबदार असल्याकडे लक्ष वेधत नगरसेविका म्हात्रे यांनी सात एप्रिलपासून उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी म्हात्रे यांनी सोमवारी आयुक्त बोडके यांची भेट घेऊन पाणी समस्येप्रकरणी चर्चा केली. यावेळी आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते आणि शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, ग प्रभाग समिती अध्यक्षा अलका म्हात्रे, नगरसेवक नितिन पाटील, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे आदिंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पी अ‍ॅण्ड टी कॉलनीतील पाणीसमस्येसह नांदीवली, सोनारपाडा व देशमुख होम्स येथील पाण्याच्या प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली.आज घेणार जलसंपदामंत्र्यांची भेटआयुक्त बोडके यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाले असलेतरी मंगळवारी नगरसेविका म्हात्रे या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पाणी समस्या मांडणार आहेत. त्यामुळे आयुक्तांपाठोपाठ उदया जलसंपदा मंत्री काय आश्वासन देतात याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली