शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2022 14:05 IST

भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी  मतदान सुरू आहे. यासाठी १३७ केंद्रांवर आतापर्यंत २४ हजार ८४३ जणांनी मतदान केले. आतापर्यंत ३७.३५ टक्के मतदान नशीब अजमावत असलेल्या ७२७ उमेवारांना झाले आहे. यातील ३५ सरपंचांसाठी ११४ उमेदवारांचा समावेश आहे. या केंद्रांवरील मतदान शांततेत व्हावे,कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात आहे.

जिल्ह्यातील सुमारे सात ग्रा.पं. चे सदस्य व सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. आता अवघ्या ३५ ग्रामपंचायतींच्या २१९ सदस्यांसाठी व ३४ सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. तर मुरबाडला ११ ग्रामपंचायतींसाठी ३५ मतद केंद्र तैनात आहेत. कल्याण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठ २४ मतदान केंद्र आहेत. तर शहापूरच्या तीन ग्राम पंचायतीचे मतदान सात केंद्रांवर होणा आहे. या आधी बिनविरोध विजयी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील असोळे, किशोर, वैशाखरे आ चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. शहापूर येथील बाबळे, भिवंडीतील खानिवली आणि कल्याण तालुक्यातील काकडपाड ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकVotingमतदान