शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

घाटघर प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद , वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:51 IST

ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भातसानगर : ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताशी २५० मेगावॅट विजेची निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे.२८ जुलैला प्रकल्पाच्या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वीजनिर्मिती संपूर्णपणे बंद आहे. जपानच्या मदतीने बनवलेल्या या वीज केंद्रात दुरूस्ती जपानच्या तंत्रज्ञांशिवाय ते शक्य नाही. याविषयी चोंढे घाटघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. वेरूळकर यांनी सांगितले, २८ जुलैपासून ही निर्मिती बंद असून ती पूर्ववत करण्यासाठीचा खर्च राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात साने घाटघर येथे हा उदयांचल जलविद्युत प्रकल्प आहे. या वीजनिर्मितीसाठी रोजचा जलवापर १.६०७ दशलक्ष घनमीटर, तर आठवड्यासाठीचा जलसंचय ३.४३७ दशलक्ष घनमीटर आहे.