शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

कवींच्या काव्यमैफलीने रंगणार ‘श्रावणरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:45 IST

ठाणे : ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने ‘श्रावणरंग’ हे निमंत्रित कवींचे कविसंमेलन २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. ...

ठाणे : ठाण्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने ‘श्रावणरंग’ हे निमंत्रित कवींचे कविसंमेलन २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर प्रसिद्ध गजलकार ए.के.शेख हे या काव्यमैफलीच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, कवी, गझलकर संदीप माळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहतील.

या कवी संमेलनामध्ये कवी दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, प्रथमेश पाठक, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, निकिता भागवत, विजयराज बोधनकर, रामदास खरे, जितेंद्र लाड आणि वृषाली विनायक हे निमंत्रित कवी आपली कविता सादर करणार आहेत. कोरोनाच्या या वातावरणानंतर पहिल्यांदाच रसिकांना एक सुंदर काव्य मेजवानी मिळणार असून, रसिकांनी या काव्य संमेलनाला उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.बळीराम गायकवाड आणि सचिव डॉ.नरेंद्र पाठक यांनी केले आहे.