शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

उल्हासनगर पालिका आयुक्त कार्यालयात दुकानादारांचा धिंगाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:09 IST

पालिकेतील अंबरनाथ ते कल्याण रस्ता रुंदीकरणात एक हजारपेक्षा जास्त व्यापारी बाधित झाले. त्यापैकी 250 दुकानदार पूर्ण बाधित झाले.

उल्हासनगर - पालिकेतील अंबरनाथ ते कल्याण रस्ता रुंदीकरणात एक हजारपेक्षा जास्त व्यापारी बाधित झाले. त्यापैकी 250 दुकानदार पूर्ण बाधित झाले. तर अंशतः बाधित झालेल्या 80 टक्के दुकानदारांनी दुरुस्ती व पुर्नबांधणी केली. मात्र उर्वरित दुकानदारांनी बांधकामे सुरू करताच, पालिका आयुक्तांनी पाडकाम कारवाई सुरू केल्याचा आरोप दुकानदारांनी केला. एकाच दुकानाचे काम कागदपत्र असताना वारंवार तोडल्याच्या निषेधार्थ दुकानदारांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेउन जाब विचारला. आयुक्तांनी अधिकृत व  नियमानुसार कामालाच परवानगी देतो. असे सांगताच व्यापारी संतप्त झाले. त्यांनी इतर व्यापारी व आम्हांला दुसरा न्याय का? असा प्रश्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना शिवीगाळ केली आहे.

या प्रकारानंतर दुकानदार व व्यापाऱ्यांनी शहर व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने पुन्हा अंबरनाथ ते कल्याण रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, आयुक राजेंद्र निंबाळकर रागारागात पालिकेतून निघून गेले आहे. एकूणच पालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.