शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

उल्हासनगर पालिका आयुक्त कार्यालयात दुकानादारांचा धिंगाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:09 IST

पालिकेतील अंबरनाथ ते कल्याण रस्ता रुंदीकरणात एक हजारपेक्षा जास्त व्यापारी बाधित झाले. त्यापैकी 250 दुकानदार पूर्ण बाधित झाले.

उल्हासनगर - पालिकेतील अंबरनाथ ते कल्याण रस्ता रुंदीकरणात एक हजारपेक्षा जास्त व्यापारी बाधित झाले. त्यापैकी 250 दुकानदार पूर्ण बाधित झाले. तर अंशतः बाधित झालेल्या 80 टक्के दुकानदारांनी दुरुस्ती व पुर्नबांधणी केली. मात्र उर्वरित दुकानदारांनी बांधकामे सुरू करताच, पालिका आयुक्तांनी पाडकाम कारवाई सुरू केल्याचा आरोप दुकानदारांनी केला. एकाच दुकानाचे काम कागदपत्र असताना वारंवार तोडल्याच्या निषेधार्थ दुकानदारांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. तसेच शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेउन जाब विचारला. आयुक्तांनी अधिकृत व  नियमानुसार कामालाच परवानगी देतो. असे सांगताच व्यापारी संतप्त झाले. त्यांनी इतर व्यापारी व आम्हांला दुसरा न्याय का? असा प्रश्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाले. या दरम्यान जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना शिवीगाळ केली आहे.

या प्रकारानंतर दुकानदार व व्यापाऱ्यांनी शहर व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने पुन्हा अंबरनाथ ते कल्याण रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, आयुक राजेंद्र निंबाळकर रागारागात पालिकेतून निघून गेले आहे. एकूणच पालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.