शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे बिगारी कामगाराची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:13 IST

लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे वाघबीळ येथील रामेश्वर मनोहर दातार (३५) या बिगारी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने ठाणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हागळफास घेऊन कवटाळले मृत्युला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेली अनेक दिवस लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे वाघबीळ येथील रामेश्वर मनोहर दातार (३५) या बिगारी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामेश्वर हा विवाहित असून त्याची पत्नी घरकाम करते. तर मुलगी गावी असते. पत्नी घरकामासाठी बाहेर गेल्यानंतर रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर याने जुना वाघबीळ गावातील आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्यानंतर त्याच्या मेव्हण्याने कासारवडवली पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो मृत पावल्याचे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी बेरोजगारीमुळे त्याने हा प्रकार केल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या