शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'महावितरण'च्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध; रास्ता रोको करत केलं आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:46 IST

गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांनी आज दुपारी शांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर अचानक रस्ता रोको आंदोलन केले.

उल्हासनगर : ऐण उत्सवा दरम्यान शांतिनगर, विठ्ठलवाडी, पवई, चोपड़ा कोर्ट आदी परिसरातील तीन ट्रांसफार्मर खराब झाल्याने गेल्या तीन दिवसापासून परिसर अंधारात आहें. अखेर संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी दुपारी रस्ता रोखो करीत वीज महावितरणच्या कारभाराचा निषेध केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं -३ परिसरातील शांतीनगर, पवई, विठ्ठलवाडी, ढाले पाडा परिसरातील विजेचे तीन ट्रांसफार्मर खराब झाल्याने ऐण गणेश उत्सव दरम्यान परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. स्थानिक नागरिक व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी वीज महावितरण मंडळाकडे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच ट्रान्सफॉर्मर दुरस्तीं व बदली केली नाही. गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांनी आज दुपारी शांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर अचानक रस्ता रो खो आंदोलन केले. आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी महापौर व स्थानिक नगरसेविका राजश्री चौधरी, माजी नगरसेवक विजय सूपाले, शीवाजी जावळे, दीपक साळवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. याबाबत वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

 दरम्यान शहरातील वीजेच्या लंपडा वाला कंटाळून काँग्रेस पक्षाच्या पालिका गटनेत्या अंजली साळवे यांनी थेट वीज मंत्री नितीन राऊत यांच्याकडे साकडे घातले. कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरात दिवसाला ८ तासा पेक्षा जास्त वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऑन लाईन शिक्षण घेणाऱ्या हजारो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मंत्री यांनी देवून सुभाष टेकडी परिसरात विजेचा लंपडाव सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणShiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगर