शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ठाणेकरांना दिलेलं आश्वासन शिवसेना विसरली; ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 00:12 IST

मुंबईत शिवसेनेची कोंडी करत ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती.

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफ करण्याचे आश्वासन २०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आले होते. परंतु, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबतचा उल्लेख असेल, अशी आशा ठाणेकरांना होती. परंतु, पालिकेने पुन्हा एकदा ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

मुंबईत शिवसेनेची कोंडी करत ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. ठाण्यात मात्र या करमाफीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने निवडणुकीपासून हालचाली केलेल्या नाहीत. विविध मुद्यांवर मुंबई आणि ठाण्यात सुरुवातीपासूनच श्रेयवादाची लढाई सुरू आहे. ठाण्यात मात्र भाजपची कोंडी तसेच वचनपूर्ती करणे शिवसेनेला जमलेले नाही. २०१७ नंतर महासभेत एकदाही करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाकडून आणला गेला नाही. याउलट, पालिका प्रशासनाकडूनच मालमत्ताकरामध्ये १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बजेटमध्ये आणण्यात आला होता. जोपर्यंत सभागृहात करमाफीचा प्रस्ताव येणार नाही, तोपर्यंत प्रशासकीय स्तरावर हालचाली करता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु सत्ताधाऱ्यांकडूनदेखील पावले उचलली नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात करमाफीचा उल्लेख पालिकेकडून करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना