शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाणेच्या शहापूर तालुक्यातील ९७ गावखेड्यात तीव्र टंचाई; १७ टँकरव्दारे पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:36 IST

शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. पाणी टंचाईच्या या समस्येतून सुटका करण्यात येत नसल्याचा सवाल सध्याच निवडणूक प्रचारा दरम्यान उमेदवारांना विचारला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावखेड्यांच्या संख्येत दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे१७ टॅकरव्दारे पाणी पुरवठा २३ गावांसह ७४ आदिवासी पाड्यांचा समावेशपंधरा दिवसापूर्वी ३७ गावखेड्यांमध्ये पुन्हा ६० गावांची वाढ

ठाणे : जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ग्रामीण, दुर्गम भागातील गावखेडे मात्र पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. शहापूर तालुक्यातील ९७ गावपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी १७ शासकीय टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.शहापूर तालुक्याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र या गावपाड्याना अजूनही टँकर सुरू झाले नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. पाणी टंचाईच्या या समस्येतून सुटका करण्यात येत नसल्याचा सवाल सध्याच निवडणूक प्रचारा दरम्यान उमेदवारांना विचारला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावखेड्यांच्या संख्येत दिवसन दिवस वाढ होताना दिसून येत आहे. पंधरा दिवसापूर्वी ३७ गावखेड्यांमध्ये पुन्हा ६० गावांची वाढ होऊन सध्या त्यांना १७ टॅकरव्दारे पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये २३ गावांसह ७४ आदिवासी पाड्यांचा समावेश आहे.टंचाई सुरू होताच गावकऱ्यांनी वेळीच टँकरची मागणी करणे अपेक्षित आहे. संबंधीत गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला प्राधान्य देऊन तत्काळ संबंधीत तहसिलदार व प्रांत यांच्याकडे पाटपुरावा करून गावपाट्यांना टँकने पाणी पुरवठा करण्याचे आदेश ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधीत अधिकाऱ्यांना जारी झाले आहेत. टँकर सुरू करण्याचे अधिकार आता स्थानिक प्रांत यांच्याकडे देण्यात आलेले. यासाठी पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयांमधील समन्वयाने प्रांत यांच्याकडे टँकरने पाणी पुरवठा करण्याची गावकºयांकडून करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीटंचाई