शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चिखलोलीत सुरक्षाव्यवस्था धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:38 IST

चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

अंबरनाथ : येथील चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या कारणावरून धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, चिखलोली धरण परिसरात सुरक्षाव्यवस्था कुठेही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबरनाथ स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे. मात्र, येथे सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक चिखलोलीच्या फेसाळलेल्या धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेत असतात. तर काही हौशी पर्यटक धरणाच्या खोल पात्रात उड्या मारून पोहण्याची मजा घेत असतात. पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज लवकर येत नसल्याने दुर्घटना घडतात. त्यामळे वन डे पिकनिक जीवावर बेतते. या धरणात मागील वर्षीही कल्याणचा एक पर्यटक असाच धरणाच्या खोलपात्रात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेताना मरण पावला. चिखलोली धरणाला सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक कुठेही कसेही पिकनिक करतात. त्यामुळे सुरक्षेची मागणी होत आहे.