शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

चिखलोलीत सुरक्षाव्यवस्था धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:38 IST

चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

अंबरनाथ : येथील चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या कारणावरून धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, चिखलोली धरण परिसरात सुरक्षाव्यवस्था कुठेही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबरनाथ स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे. मात्र, येथे सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक चिखलोलीच्या फेसाळलेल्या धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेत असतात. तर काही हौशी पर्यटक धरणाच्या खोल पात्रात उड्या मारून पोहण्याची मजा घेत असतात. पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज लवकर येत नसल्याने दुर्घटना घडतात. त्यामळे वन डे पिकनिक जीवावर बेतते. या धरणात मागील वर्षीही कल्याणचा एक पर्यटक असाच धरणाच्या खोलपात्रात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेताना मरण पावला. चिखलोली धरणाला सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक कुठेही कसेही पिकनिक करतात. त्यामुळे सुरक्षेची मागणी होत आहे.