शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चिखलोलीत सुरक्षाव्यवस्था धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:38 IST

चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

अंबरनाथ : येथील चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या कारणावरून धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, चिखलोली धरण परिसरात सुरक्षाव्यवस्था कुठेही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबरनाथ स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे. मात्र, येथे सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक चिखलोलीच्या फेसाळलेल्या धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेत असतात. तर काही हौशी पर्यटक धरणाच्या खोल पात्रात उड्या मारून पोहण्याची मजा घेत असतात. पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज लवकर येत नसल्याने दुर्घटना घडतात. त्यामळे वन डे पिकनिक जीवावर बेतते. या धरणात मागील वर्षीही कल्याणचा एक पर्यटक असाच धरणाच्या खोलपात्रात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेताना मरण पावला. चिखलोली धरणाला सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक कुठेही कसेही पिकनिक करतात. त्यामुळे सुरक्षेची मागणी होत आहे.