शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कल्याण ग्रामीणमधील शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

डोंबिवली : कोरोना लाटेच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री ...

डोंबिवली : कोरोना लाटेच्या भीतीमुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सोमवारी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीणमधील शाळा बंद करण्यासंदर्भात पत्र काढले. त्यामुळे कल्याण ग्रामीणमधील विद्यानिकेतन, चंद्रेश लोढा मेमोरियल स्कूलसह अन्य एका कॉन्व्हेंट शाळेने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग बंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

यासंदर्भात विद्यानिकेतनचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी इयत्ता सातवीपासूनचे पुढील वर्ग सुरू केले होते. मात्र, ठाणे ग्रामीण शाळा बंद ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करताच आम्ही शाळा तूर्त बंद करण्याचे ठरवले आहे. पालकांना त्यासंदर्भात शाळेच्या ॲपद्वारे सूचित केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या तत्त्वावर शाळा बंद राहणार आहेत. इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग पुढील काळात कसे सुरू करता येतील, याबाबत विचार सुरू आहे.

---------------