शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

उल्हासनगरच्या दुरवस्थेला सलाम!

By admin | Updated: March 12, 2016 02:03 IST

उल्हासनगरच्या सोशिक नागरिकांना सलाम, अवैध बांधकाम करणाऱ्यांना सलाम, पाणी पळविणाऱ्यांना सलाम, तक्रारी करणाऱ्यांना सलाम

उल्हासनगर : उल्हासनगरच्या सोशिक नागरिकांना सलाम, अवैध बांधकाम करणाऱ्यांना सलाम, पाणी पळविणाऱ्यांना सलाम, तक्रारी करणाऱ्यांना सलाम... अशा शब्दांत उल्हासनगरचे महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पालिकेचा कारभार चालवितानाची अगतिकताच एकप्रमकारे उघड केली. राजकीय नेते, कथित समाजसेवक, दबाव आणणारे गट, तक्रारी करणारे अन्य अधिकारी-कर्मचारी या सर्वांचा यातून शेलक्या शब्दांत समाचार घेत त्यांनी आपल्या मनातील खळबळही एकप्रकारे व्यक्त केली. शहरातील टाऊन हॉलमध्ये ‘कायद्याने वागा’ संघटनेने गुरूवारी मंगेश पाडगावकरांच्या कवितांवरील कार्यक्रम ठेवला होता. त्यात पालिका आयुक्त मनोहर हिरे, पोलिस उपायुक्त वसंत जाधव, महापौर अपेक्षा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी मंगेश पाडगावकरांच्या कविता सादर केल्या. सुदेश मालवणकर यांनी कवी अशोक बागवे यांच्याशी गप्पा मारीत कवितेतील बारकावे उघड केले. सलाम ही कविता पालिका आयुक्त मनोहर हिरे सादर केली खरी, पण ती करताना त्यांनी मनातील, शहरातील, वातावरणातील खळबळही मांडली. प्रश्न सोडवण्याऐवजी नगरसेवक आणि राजकीय पक्ष श्रेयासाठी पालिका प्रशासनावर तुटून पडल्याचे चित्र आहे. त्यातूनच निर्माण झालेली भावना मांडण्यासाठी आयुक्तांनी कवितेचा आधार घेतल्याची चर्चाही नंतर रंगली.