शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्ह्यातील मुख्यध्यापकानाही आता वाहतुकीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:55 IST

जिल्ह्यात ३० वे राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यास वेळीच आळा घालून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकांमध्ये व जनमानसात जनजागृती करण्याची देखील गरज लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्याने त्याचे सखोल मार्गदर्शन

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाबविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यामधील शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना वाहतुकीचे धडे दिले जात आहे. या करीता ३० व्या राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानाव्दारे कार्यशाळाचे आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी केले. या कार्यशाळेस जातीने उपस्थित न रहिल्यास कारणे दाखवा नोटीसला शाळाना तोंड द्यावे लागणार आहेत.जिल्ह्यात ३० वे राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यास वेळीच आळा घालून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकांमध्ये व जनमानसात जनजागृती करण्याची देखील गरज लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्याने त्याचे सखोल मार्गदर्शन आणि वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी ही कार्यशाळा पार पडत आहे.शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून सुरक्षित वाहतूक व स्कूल बस सुरक्षितता अधिनियम २०११मधील तरतुदीबाबत या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहरांमधील आणि ग्रामीण भागातील शाळांचे मुख्याध्यापक यांना या कार्यशाळेत निमंत्रित केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यामिक शेषराव बढे यांनी दिली. तसेच या कार्यशाळेस मुख्यध्यापक व प्राचार्य यांनी स्वत: उपस्थित राहावे. तसेच विना परवानगी या कार्यशाळेस अनुपहस्थत राहिल्यास शाळेला कारणे दाखवा नोटीसला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे