शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सीमा भागात आरटीपीसीआर तपासणी; काटेकोर अंमलबजावणीने राष्ट्रीय महामार्गावर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 15:03 IST

 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी सर्व प्रवाशांचे आरटीपीसीआर  प्रमाणपत्र तपासली जात आहेत .

बोर्डी: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे.  

दरम्यान शनिवार, 15 मेच्या सकाळी सात वाजेपासून महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे गुजरात तसेच दमन आणि दादरा नगर हवेली या राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची पालघर तपासणी केली जात आहे. त्यामुळे  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी सर्व प्रवाशांचे आरटीपीसीआर  प्रमाणपत्र तपासली जात आहेत . ज्यांच्याकडे या चाचणीचा अहवाल नाही, त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. या तपासणी नाक्यांमुळे मुंबई कडे येणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत . तसच अवजड वाहन चालक चालक आणि वाहक यांच्या कडे  अहवाल नसल्याने बहुतांशी अवजड वाहने ही माघारी पाठवली जात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस