शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:57 IST

परिसरातील रहिवासी त्रस्त

ठळक मुद्देनांदिवलीच्या स्वामी समर्थ नगरमधील रस्त्यावर डेब्रीजचा भराव टाकून घाण पाण्यातून पायवाट करण्यात आली

डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमधील स्वामींच्या मठानजीकच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात येथील रस्ता पाण्याखाली गेला असतांनाच आता तर त्या ठिकाणी चिखल, घाण जमा झाल्याने रहिवाश्यांची गैरसोय झाली आहे. या दुरावस्थेमधून बाहेर काढा अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली.

इमारतीपर्यंत जाण्यासाठी रहिवाश्यांनी विविध ठिकाणी झालेल्या बांधकामांचे डेब्रीज टाकुन पायवाट केली आहे. तर काहींनी इमारतीसमोरच्या गेटबाहेर कोबा इमारतीत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्याला ओबडधोबड पणा आला आहे. ज्या इमारतींसमोर, स्वामींच्या मठासमोर जेथे भराव टाकलेला नाही, तेथे घाण पाणी साचलेले आहे. त्याचा त्रास रहिवाश्यांना होत असून घाण पाण्यामुळे रोगराईची शक्यता आहे. पाणी साचल्यानंतर तेथे गाळ जमा झाला असून परिसरातच कच-याच्या बादल्या ठेवल्या जातात. त्या वेळेत उचलल्या नाहीतर डास, माशांचा प्रार्दुभाव होत असल्याने पादचारी त्रस्त आहेत. अशा स्थितीत त्या ठिकाणी महापालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. मे महिन्यात त्या ठिकाणी दगडमातीचा रस्ता तयार करण्यात आला, पण तो अर्धवट केल्याने ते काम करुन न केल्यासारखे झाले आहे. ते काम दर्जात्मक व्हावे अशी मागणी नागरिकांनी तेव्हाच केली होती. तसे असतांनाही काम मात्र झाले नाही. श्री स्वामी समर्थ मठाचे कार्यवाह सुरेंद्र खाचणे यांनी त्यावेळीच रस्त्याची रुंदी वाढवावी आणि सगळयांची सोय करावी अशी मागणी केली होती, परंतू ती मागणी कागदावरच राहील्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता तरी चांगला भराव टाकून नागरिकांची, भक्तांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली. तसेच चिखल, गाळ तातडीने उचलावा, जेथे पाणी साचले आहे तेथे जंतूनाशक फवारणी करावी, आणि डिडिटी पावडरची फवारणी करावी, धूर फवारणी क्वचीतच होते त्यात सातत्य हवे अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकdombivaliडोंबिवली