शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांनी गाठली इशारा पाणी 

By अजित मांडके | Updated: July 19, 2023 10:48 IST

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६.५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे.

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील बदलापूर येथील उल्हास आणि टिटवाळा येथील काळू  तसेच जांभळूपाडा येथून वाहणाऱ्या उल्हास या नदीच्या पातळीत वाढ झाल्याने त्या नद्यांच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे.        

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून वाहणाऱ्या उल्हास नदीची आजची पातळी १६.५० मीटर असून तेवढी इशारा पातळी आहे. १७.५० मीटर ही धोकादायक पातळी आहे. तसेच टिटवाळा येथून वाहणाऱ्या काळू नदीची आजची पातळी १०२.२० मीटर आहे. इशारा पातळी १०२.०० मीटर रतकी आहे. तर धोका पातळी ही १०३.५० मीटर दर्शविण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील जांभूळ पाडा येथून वाहणाऱ्या नदीची आजची पातळी १३.३० मीटर आहे. इशारा पातळी १३.०० मीटर आहे तर धोका पातळी १४.०० मीटर दर्शवली आहे. या आजच्या पातळीवरून दोन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याने इशारा पातळी गाठल्याचे ठाणे पाटबंधारे मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे