शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

चिरव गावातील नदी पडली कोरडी; ग्रामस्थांसह जनावरे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:42 IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी घसरली असून, उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चिरव गावामधून बारमाही वाहणारी नदी कोरडी पडल्याने, परिसरातील रहिवाशांसह मुक्या जीवांचीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाºया चिरव येथील नदी कोरडी पडली असून नदीच्या पात्रात पाण्याऐवजी दगडधोंडेच दिसत आहेत. चिरव नदीला १२ महिने पाणी असते. या नदीच्या पाण्यावरच शेती व शेती दुय्यम पीक घेऊन ग्रामस्थ उदरनिर्वाह चालवतात. शेतीसाठी आणि पिण्यासाठी या नदीपात्रातून ग्रामस्थ पाणी वापरतात. परंतु, यावेळी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांसह जनावरांचीदेखील परवड होत आहे.

खराडे धरणाचे पाणी न सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. या नदीवर चांग्याचापाडा, अंबरपाडा, वेहळोली, चिरव, आष्टे, कानवे, चेरवली यासारख्या अनेक गावपाड्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.

वर्षभर वाहणारी चिरव नदी कोरडी पडली आहे. शेतकऱ्यांनी नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. धरणातून लवकरात लवकर नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. - संतोष चंदे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणी