शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चक्क रेल्वे फलाटावरच चढवली रिक्षा; मीरारोड येथील घटना

By धीरज परब | Updated: August 28, 2023 19:53 IST

रविवारच्या मध्यरात्री एका रिक्षा चालकाने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चढवून नंतर ती तिकीट खिडकी समोरील मोकळ्या जागेत उभी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मीरारोड - रविवारच्या मध्यरात्री एका रिक्षा चालकाने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चढवून नंतर ती तिकीट खिडकी समोरील मोकळ्या जागेत उभी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री जयराज रामसोच चौहान (४८) रा . महाकाली चाळ, वाकीपाडा, नायगाव ह्याने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला रॅम्प वरून फलाट क्रमांक ४ वर रिक्षा नेली. फलाटावरून ती त्याने पालिकेच्या सुशोभीकरण केलेल्या तिकीट खिडकी समोरील आवारात उभी केली. सोमवारी सकाळ पर्यंत रिक्षा तिकडेच उभी होती. 

एम एच ०४ - जे एच ४३६३ असा रिक्षाचा क्रमांक असून रिक्षा चालक असलेला चौहान हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे व ह्या आधी देखील त्याने असला प्रकार केल्याचे आरोप त्यावेळी उपस्थितांनी केले. या प्रकरणी भाईंदर रेल्वे सुरक्षा बला ने चौहान याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले व नंतर त्याला जामिनावर सोडले. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने कोणाला इजा झाली नसली तरी लोकांमध्ये घबराट माजली होती .  

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोडrailwayरेल्वे