शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पुलाच्या दुरुस्तीचे काम लष्कराकडे सोपवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:45 IST

पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या.

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा आणि सत्ताधाऱ्यांचा चालढकलपणा यामुळे पुलाच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल करून दुरुस्तीचे काम सैन्यदलाकडे देण्यात यावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.मनसेचे शहरप्रमुख राजेश कदम, जिल्हा संघटक हर्षद पाटील, गटनेते मंदार हळबे, प्रल्हाद म्हात्रे, युवा संघटक सागर जेधे, सुदेश चुडनाईक आदींनी सोमवारी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सैन्यदलाला काम द्यावे, ही मागणी पुढे आली.आपत्कालीन स्थितीमध्ये विशेष तरतूद या नियमान्वये तुम्ही टेंडर न काढता काम करण्याची आवश्यकता आहे, पण तसे झालेले नाही. टेंडर काढण्यात कोणाला स्वारस्य आहे, असा सवालही हळबे यांनी केला.त्यामुळे आता मनसे स्टाइलने अधिकाºयांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. दोन दिवसांमध्ये कामासंदर्भात हालचाली न झाल्यास मनसे काय पवित्रा घेते, हेही स्पष्ट होणार असल्याचे प्रल्हाद म्हात्रे म्हणाले. ठाकुर्लीचा उड्डाणपूल हा पूर्ण क्षमतेचा नाही, तर त्याचे काम करतानाच तो चांगल्या क्षमतेचा का केला नाही, असा सवालही म्हात्रेंनी केला.>‘जबाबदारी कोणाची?’सध्या महापालिका महापौर विनीता राणे चालवत आहेत की, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, असा सवाल हर्षद पाटील यांनी केला.उड्डाणपुलासंदर्भात २० मे रोजी रेल्वेने पालिकेला पत्र दिले. ते मिळाल्यापासून एक बैठक झाली. त्यातून गोंधळ आणखी वाढला आहे. त्यामुळे याबाबत जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.